मिडल ईस्टमधील संघर्षाचा बळी: इराकजवळ तेल टँकरवरील हल्ल्यात मुंबईतील इंजिनियरचा मृत्यू

मुंबई: पश्चिम आशियात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाने आता गंभीर वळण घेतले असून, United States आणि Israel यांनी Iran वर हल्ले केल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराकजवळील तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यात मुंबईतील एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवोनंदन प्रसाद सिंह (वय ५४), जे Mumbai येथील कांदिवली […]

अधिक वाचा..

किर्तनातील वक्तव्याचा राग; किर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर: किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या कीर्तनातील एका वक्तव्यामुळे […]

अधिक वाचा..

नागपूर स्फोटप्रकरणी सरकारवर हल्लाबोल; ‘हे हत्याकांडच’;  विजय वडेट्टीवार

मुंबई: नागपूर येथील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २२ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासकीय यंत्रणा आणि कंपनी मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी एफआयआरमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. […]

अधिक वाचा..

पुण्यात काँग्रेस कार्यालयावर हल्ला; भाजपवर गंभीर आरोप

पुणे: पुण्यात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे मी सांगितले होते. त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला,” असा आरोप संबंधित नेत्याने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर चाल […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू माफियाचा हैदोस; शेतकऱ्याच्या कुटुंबासह ६ महिन्यांच्या गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी–लगडवाडी परिसरात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा उघडकीस आली असून, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला विरोध केल्याच्या रागातून एका शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांवर अमानुष हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ महिन्यांची गरोदर महिला, वृद्ध आईसह चौघे जखमी झाले आहेत. लक्ष्मण मारुती कोळपे (वय ३९, रा. चिंचणी, ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सात जणांच्या टोळक्याचा एका तरुणावर हल्ला

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे परिसरात भारत पेट्रोल पंपावर रविवार (दि २३) रोजी रात्री ७.४५ च्या सुमारास पुर्व वैमनस्याच्या कारणावरुन एका तरुणावर तब्बल सात जणांच्या टोळक्याने थेट हल्ला चढवला. आरोपींनी लाथाबुक्क्यांसह लाकडी दांडक्यांनी फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर गंभीर मारहाण केली. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात संकेत सुरेश गुजर (वय २१) याने फिर्याद दाखल केली आहे. […]

अधिक वाचा..

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन 

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केले आंदोलन मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरूने न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केली होती. मनुवादी मानसिकतेतून देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर केलेला हा हल्ला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झिनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आंदोलन करून […]

अधिक वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध

मुंबई: त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी गुंडांकडून पत्रकारांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'(माई) कडून तीव्र शब्दात निषेध करत आहे. या हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून ही गुंडगिरी का होते आहे? याचा शोध घेऊन अशा व्यक्ती, प्रवृत्तींचा कायमचा बिमोड करण्याची गरज आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळ्यासंदर्भात […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथे शेतजमिनीच्या वादातून दोन व्यक्तींनी धारदार लोखंडी कोयत्याने तसेच फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करत एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, डोळ्याखाली व हातावर गंभीर इजा केली. या मारहाणीमुळे शेतकऱ्याचा डावा डोळा निकामी झाला आहे. हि घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.   याबाबत दत्तात्रय परशुराम शेलार (वय ५५, रा. […]

अधिक वाचा..