कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे, असे आपण नेहमी ऐकतो. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीकडे पाहिल्यावर या तीनही गोष्टींवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. सामान्य नागरिक आणि राजकीय नेता यांच्यासाठी कायद्याचे मापदंड वेगवेगळे आहेत का, असा सवाल आता जनतेच्या मनात निर्माण होत आहे. युट्यूबच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर […]

अधिक वाचा..