सर्दी, खोकला झाल्याने मग नाकपुड्यांवर तुपाचे फक्त दोन थेंब टाकल्याने होतील फायदे 

तर तुम्ही कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे १) अशुद्धता आणि ॲडिटिव्हपासून मुक्त असे शुद्ध, उच्च दर्जाचे तूप वापरा, यावर डॉक्टर सिंगला यांनी भर दिला. २) तूप वापरण्यापूर्वी ते हलक्या हाताने कोमट करा आणि प्रत्येक नाकपुडीमध्ये दोन ते तीन थेंब टाकण्यासाठी ड्रॉपर वापरा. तूप अनुनासिक पॅसेजला लागण्यासाठी हळुवारपणे शिंका, असे डॉक्टर नरेंद्र सिंगला म्हणाले आहेत. ३) […]

अधिक वाचा..

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत असतात. याउलट बरेच दिवस कोणताही व्यायाम न केलेल्या व्यक्तीच्या नाडीचे ठोके अगदी माफक श्रमांनीदेखील भरभर पडू लागतात. चालताना अगदी पावलांपासून खांद्यापर्यंतचे अनेक स्नायू […]

अधिक वाचा..

सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे फायदे

दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. सकाळी उठल्यावर चहाऐवजी कोमट पाणी हळद घालून प्यायल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अर्थात सुरुवातीला ही सवय लावून घेणे अवघड वाटले तरी त्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीही […]

अधिक वाचा..

गाजर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात 

बहुतांश लोक गाजर कधीतरी खातात. परंतु, गाजर नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे अनेकांना माहिती नसते. प्रदूषीत वातावरणामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून गाजर आपले रक्षण करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. हृदय, त्वचा, केसगळती, डोळे, पचनशक्ती, अ‍ॅसिडिटी, कँसर अशा आजारात गाजर लाभदायक आहे. हे आहेत गाजर खाण्याचे फायदे  १) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, […]

अधिक वाचा..

सामान्य जनतेपर्यंत वेळेत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा

पुणे: मॉडेल कॉलनी,पुणे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय,तहसीलदार कार्यालय व शासनाचे इतर विभाग तसेच महानगरपालिका यांचे समन्वयाने आयोजित शासन आपले दारी या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलताना पुढे त्या म्हणाल्या की सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता म्हणुन मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनमानसात लोकप्रिय आहेत.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात उपस्थित जनतेचे प्रश्न संबंधित विभागांनी आजच्या कार्यक्रमाच्या […]

अधिक वाचा..

जास्वंदीचे आरोग्यासाठी फायदे 

जास्वंदाचे फुल दिसयला जेवढे सुंदर असते तेवढेच फायदेशीर असते. सुंदरता वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी याचा अनेक वर्षांपासुन वापर केला जात आहे. अनेक प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी आणि ब्यूटी ट्रीटमेंटसाठी जास्वंदाच्या फुलाचा उपयोग केला जातो. स्ट्रेस आणि पॉल्युशन मुळे केस गळण्याची समस्य असो कींवा पिंपल्सची, या दोन्हीसाठी हे फुल फायदेशीर आहे. केस गळण्याची समस्या: केस गळण्याच्या समस्येपासुन प्रत्येक […]

अधिक वाचा..

भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

बाजरी मध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या अनेक पोषक घटक असतात. थंडीच्या दिवसात सगळ्यांनी बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे. बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते. शारीरीक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी हा मुख्य आहार आहे. बाजरी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय बाजरी मॅग्नेशियम, पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे जे रक्तदाब […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ABC ज्यूस पिण्याचे जबरदस्त फायदे .

हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमाणात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ABC ज्यूसचं सेवन केल्याने अशा परिस्थितीत तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. ABC ज्यूसध्ये […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे

गुळाला साखरेसारखं रिफाइन केलं जात नाही. ज्यामुळे त्यात अनेक पोषक तत्व कायम राहतात. गुळामध्ये आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात. एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात गुळाचं सेवन केल्याने थंडीचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळते. हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे गुळ हा गरम असतो. ज्यामुळे याच्या नियमित सेवनाने शरीर आतून गरम राहतं. गुळाच्या सेवनाने शरीराचं […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात रताळ खाण्याचे फायदे 

हिवाळ्यात शक्यतो शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ अवश्य खाल्ले जातात. थंडीच्या दिवसांत रताळं, नाचणी, तीळ, साजूक तूप, आवळा, गाजर असे पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला त्याचा फायदा तर होतोच शिवाय थंडीपासून देखील बचाव केला जातो. असे गरम पदार्थ खाऊन आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून आपले रक्षण केले जाते. थंडीच्या मोसमांत बाजारांत रताळं फार […]

अधिक वाचा..