टेंशनमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते का

आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना ताणतणावाचा सामना करावा लागतो. ताणतणावामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही मधुमेहाचे रूग्ण असाल तर तुम्ही तणावापासून दूर राहिले पाहिजे, कारण तणावामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तणावामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते का जेव्हा आपण तणावातून जातो तेव्हा शरीरातील ऊर्जेचा जास्त […]

अधिक वाचा..

मधुमेहींनो, काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का

काजू हा चव आणि पौष्टिकतेसाठी ओळखला जातो. यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटिन असल्याने याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काजू खाण्याचे अनेक फायदे असले तरी काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का? आणि मधुमेहाच्या रुग्णांनी काजू खावेत का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आणि ग्लायसेमिक इंडेक्स (GI) ७५ […]

अधिक वाचा..