या सहा चुका कराल, तर तरुणपणीच म्हातारे व्हाल; शरीर थकते कारण…

वाढत्या वयाबरोबर शरीर थकले तरी मन तरुण ठेवता येते असे म्हणतात. मात्र लेखात दिलेल्या सहा चुका टाळल्या तर तरुणपणीच येणारे म्हातारपण थांबवता येईल हे नक्की. त्यासाठी दिलेले बदल आजपासूनच दैनंदिन जीवनात अंमलात आणायला सुरुवात करा. साखरेचे अति सेवन तरुण वयात खाण्या-पिण्याच्या जडलेल्या सवयी म्हातारपणी त्रासदायक ठरू शकतात. जसे की दिवसभरात ७-८ वेळा चहा पिणे, गोड […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता आहे असं सांगणारी ५ प्रमुख लक्षण

बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता असते. आपले शरीर त्या संदर्भात आपल्याला सूचनाही देत असते. पण आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ती लक्षणं नेमकी कोणती ते पाहा. बऱ्याचदा डोकं बधीर झाल्यासारखं होतं, अजिबातच काही सूचत नाही, काय निर्णय घ्यावा हे कळत नाही. असं वारंवार तुमच्या बाबतीत होत असेल आणि साध्यासाध्या गोष्टीतही काय करावं सुचत […]

अधिक वाचा..

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य

पाणी शरीरासाठी किती गरजेचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याचं मदतीनं शरीरातील वेगवेगळी कामं करण्यास मदत मिळते. पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील हे आश्चर्यकारक बदल

स्वयंपाकघरातील गरम मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण […]

अधिक वाचा..

शरीरात उष्णता जास्त असल्यावर तर हे घरगुती उपाय अवश्य करा 

अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात. डोळ्यांची आग, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात. अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते. यातही जर वेलचीचे पाणी बनवून सेवन केल्यास […]

अधिक वाचा..

शरीर डिटॉक्स करण्याची खास टेक्निक; ५ गोष्टी करा, टॉक्सिन्स बाहेर निघतील

शरीराला डिटॉक्स करणं खूपच गरजेचं असतं. डिटॉक्स करण्यात क्लिंजिंग, रेस्टिंग आणि नरिशिंग यांचा समावेश आहे. शरीर फक्त आतूनच नाही तर बाहेरूनही डिटॉक्स करायला हवं. डिटॉक्सचा अर्थ हा नाही की शरीराला टॉक्सिन्सपासून दूर ठेवायचं तर पोषणसुद्धा आवश्यक असते. शरीर डिटॉक्स झाल्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो, रक्त शुद्ध होते. जर तुम्हाला खूपच थकवा येत असेल, सांध्यांमध्ये […]

अधिक वाचा..

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य

पाणी शरीरासाठी किती गरजेचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याचं मदतीनं शरीरातील वेगवेगळी कामं करण्यास मदत मिळते. पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह  

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला असून, याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपशील धोंडीभाऊ भानुदास गावडे (वय ५४), व्यवसाय शेती, रा. टाकळी हाजी हे गावातील शांताबाई भागा खटाटे (वय ८५) यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले असता, त्यांनी नदीच्या घाटाच्या […]

अधिक वाचा..

जर शरीरात ही लक्षणे दिसत असतील तर तोंडाचा कर्करोग असू शकतो

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात. कोणत्याही एका विशिष्ट लक्षणाच्या आधारे तुम्हाला तोंडाचा कर्करोग आहे असे म्हणता येणार नाही. पण त्यासाठी नेमकं कसं ओळखायचं की तुम्हाला तोंडाचा कॅन्सर आहे की नाही आणि त्याची लक्षणे आणि चिन्हे काय असू शकतात. तोंडाचा कर्करोग म्हणजे काय तोंडाचा कर्करोग हा सुरुवातीला ओळखू येणारा नसतो किंवा तो तोंडाच्या सामान्य […]

अधिक वाचा..