ऐन चाळिशीत कँसर होण्याची ५ प्रमुख कारण

सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये अनेक आजार लहान वयातच डोके वर काढतात आणि त्यात कँसरसारखा गंभीर आजारही आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. विशेषतः वयाच्या चाळिशीत कँसर होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे, ही बाब चिंतेची आहे. बदललेली लाईफस्टाईल चुकीच्या सवयी, वाढता स्ट्रेस, आहारातील पोषणाची कमतरता आणि पर्यावरणीय घटक यांचा आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. अनेकदा […]

अधिक वाचा..

आईच्या कॅन्सरशी लढ्यात अभिनेत्री पायल जाधव खंबीरपणे उभी; भावनिक पोस्टने चाहत्यांना केला हेलावून

मुंबई: झगमगत्या मनोरंजनविश्वामागे कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष अनेकदा दडलेले असतात. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी मराठी अभिनेत्री पायल जाधव हिने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या आईने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केल्याची भावनिक आठवण तिने आईच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केली. पायल जाधवच्या आईने कॅन्सरशी कठीण झुंज देत अखेर विजय मिळवला. त्या काळात माय-लेकींसाठीचा प्रत्येक दिवस आव्हानात्मक होता. […]

अधिक वाचा..

नेहमीच्या खाण्यातील ५ पदार्थामुळे होतो जीवघेणा कॅन्सर 

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. चवीच्या नावाखाली लोक असे पदार्थ खातात जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांच्यामते आपल्या आहारातील काही ठराविक पदार्थ थेट कॅन्सरच्या धोक्याशी जोडलेले आहेत. जे हळहळू शरीरात टॉक्सिन्स वाढवून कॅन्सरचा धोका निर्माण करतात. रोजच्या आहारातील कोणते पदार्थ कॅन्सर […]

अधिक वाचा..

कॅन्सरचा धोका कमी करणारे ‘हे’ पदार्थ रोज खायलाच हवेत

कॅन्सर हा शब्द ऐकला तरी अनेकांना धडकी भरते. आता पुर्वीप्रमाणे हा आजार जीवघेणा राहिलेला नाही. लवकर तो निदर्शनास आला तर लवकर त्याच्यावर उपचार सुरू करता येतात आणि या आजारातून पुर्णपणे बाहेरही पडता येते. पण तरीही प्रत्येकाच्याच मनात या आजाराविषयी प्रचंड भीती आहे. हा आजार आपल्याला होऊच नये असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण त्यासाठी आपणही […]

अधिक वाचा..

शरीरामध्ये कॅन्सर कसा उत्पन्न होतो

1) पेशिंचे नैसर्गिक नियम मोडणे  आपल्या शरीरात लाखो पेशी सतत निर्माण होतात आणि मरतात. पण काही वेळा DNA मध्ये बदल होतात. हे बदल पेशींना “मरायचे नाही” किंवा “नियंत्रणाबाहेर वाढायचे” असे आदेश देतात. 2) प्रतिबंधक यंत्रणेचा ताबा सुटणे सामान्यतः शरीरात इम्यून सिस्टीम अशा खराब पेशी लगेच नष्ट करते. पण काही वेळा ती त्यांना ओळखू शकत नाही […]

अधिक वाचा..

‘या’ चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगत

‘कर्करोग’ असे नावही जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत या आजाराने जगभरातील अनेकांना विळखा घातला आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात […]

अधिक वाचा..

तुमच्या नखांवर दिसतात कर्करोगाची ‘ही’ लक्षणं, शास्त्रज्ञांनी दिला इशारा 

कर्करोग हा भारतात आजार आणि मृत्यू यांच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. भारतात कर्करोगाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एनआयसीपीआरच्या देशात अंदाजे २.५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. दरवर्षी ७ लाखांहून अधिक नवीन कर्करोग रूग्णांची नोंद होते. तसंच अंदाजे ५,५६,४०० लोक कर्करोगाशी संबंधित गुंतीगुंतीमुळे मृत्यूमुखी पडतात. कर्करोगाच्या उपचारपद्धतींमध्ये मोठी प्रगती झाली असली तरी अनेक केसेसमध्ये […]

अधिक वाचा..

कॅन्सरग्रस्त आजीकडून नात-नातजावयाने केले पाच लाख रुपये लंपास अन्…

पैशांवरून उलट दिली ठार मारण्याची धमकी; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील इंदिरानगरमध्ये मानवी नात्यांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कॅन्सरग्रस्त आजीकडे भेटायला आलेल्या नाती-नातजावयानेच तिच्या घरातील तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून, शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका

वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. या तेलाला खायचं तेल म्हटलं जातं. हे तेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे पदार्थांच्या हिशेबाने वापरले जातात. खाण्याच्या तेलाचा मुख्य उद्देश पदार्थ तळून, भाजून त्यांना मुलायम करणं असतं. मात्र, तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकींग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे […]

अधिक वाचा..

राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार मुंबई: ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे […]

अधिक वाचा..