केंद्र सरकारचा शेतकऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत असून देशातील लाखो शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. मोदी सरकार या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यावर सरकार दरवर्षी 2,000 रुपयांचे ३ हप्ते पाठवते. या योजनेत वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत. आता आणखी एका बदलाची चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे. नव्या नियमानुसार आता पती-पत्नीही PM […]

अधिक वाचा..