फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

मुंबई: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी एका मोठ्या […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला

संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा […]

अधिक वाचा..

बीड जिल्ह्याच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा परळीत सद्भावना सत्याग्रह, प्रत्येक नागरिकांने सद्भावनेचा मंत्र जोपासावा मुंबई: महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाशिवपुराण कार्यक्रमाच्या निमित्ताने 7 दिवस वाहतूक मार्गात बदल…

औरंगाबाद: संभाजीनगर शहरात १ ते ७ जूनदरम्यान श्रीराम मंदिर मठ बालाजी ट्रस्ट पिसादेवी येथे कथा वक्ते पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखंवाणीतून महाशिवपुराण हा सात दिवसीय कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती असणार आहे. त्यामुळे एक जून ते ७ जूनपर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे. […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात विद्युत रोहित्र व जुन्या तारा बदला

विद्युत वितरणच्या अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने येथील विद्युत रोहित्र बदलून जुन्या तारा देखील बदलून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घालत निवेदन देऊन केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण तसेच व्यापारी संकुल परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रासह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले, वाचा संपूर्ण यादी…

औरंगाबाद: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून देशातील 13 प्रांतांचे गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर बदलण्यात आले आहेत. याची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि झारखंड अशा अनेक मोठ्या राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. तसेच काही राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना […]

अधिक वाचा..

ठराविक लोकांच्या फायद्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची वेळ बदलली जातीये

शिरुर (तेजस फडके): गेली अनेक वर्ष श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरुर तालुक्यातील शेतकरी आपला शेतीमाल मोठया प्रमाणात शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या एक वर्षापुर्वी कोरोना काळानंतर वेळेत बदल करत शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सायंकाळी 6 ते 9 हि वेळ निश्चित केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनासोयीस्कर झाले होते. परंतु ऐन […]

अधिक वाचा..