‘या’ नागरिकांचे केसरी रेशन कार्ड होणार रद्द! तुमचे नाव आहे का यादीत

संभाजीनगर: अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनकार्डची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेमध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त असेल आणि अशा व्यक्तींकडे केशरी रेशनकार्ड असेल तर ते रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असून त्या व्यक्तींना पांढरे रेशनकार्ड दिले जाणार आहे. राज्याच्या अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) व […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत भूखंड व बांधकामे होणार नियमित, नागरिकांसाठी सुवर्णसंधी

मुंबई: छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (CSMPDA) कार्यक्षेत्रातील अनधिकृत भूखंड आणि बांधकामे आता कायदेशीर होणार. महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने होणार सर्वेक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. नागरिकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. या बैठकीत महानगर […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरातील अनधिकृत भूखंड व बांधकामे होणार नियमित, नागरिकांसाठी सुवर्णसंधी

मुंबई: छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (CSMPDA) कार्यक्षेत्रातील अनधिकृत भूखंड आणि बांधकामे आता कायदेशीर होणार. महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने होणार सर्वेक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. नागरिकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. या बैठकीत महानगर […]

अधिक वाचा..

…अन शिरूर तालुक्यातील त्या गावातील अतिक्रमण हटवण्याची नागरीकांची मागणी

गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे केला अर्ज दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): साबळेवाडी (ता. शिरूर) येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यानंतर आता चांडोह गावातील अतिक्रमण कधी हटवले जाणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. चांडोह येथे काही व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवर रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर बांधकामे करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून वाहतुकीला […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदाराची कामासाठी नागरीकांकडून पैशाची खुलेआम मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांची विविध कामे प्रलंबित आहे. परंतु हि कामे उशिरा का होईना करत असताना एक ‘विनय ‘शील निवासी नायब तहसिलदार फाईलवर सह्या करताना चक्क खुलेआम पैशाची मागणी करत आहे. शिरुर तालुक्यातील नागरीकांना लुटण्याचे काम या अधिकाऱ्याने सुरु केले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरीकांनी पैसे […]

अधिक वाचा..

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी

मुंबई: शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभाग स्तरीय _ शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक तथा राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे त्यांनी केले. बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजना […]

अधिक वाचा..

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावेत

पुणे: तिसरे विश्व मराठी संमेलन २०२५ उत्साहात सुरु असून, आज दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कायदा व महिलांना मराठी भाषेत न्याय या विषयावर दोन विशेष परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. अनुराधा परदेशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या परिसंवादात महिला सक्षमीकरण कायद्याची अंमलबजावणी आणि […]

अधिक वाचा..

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून होणार उपलब्ध ठाणे: राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत दिली. राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ […]

अधिक वाचा..

तीन दिवसांत केस गायब होऊन टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण

घटना कुठे घडली शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, आणि हिंगणा या गावांमध्ये एका अज्ञात आजाराने थैमान घातले आहे. शेकडो नागरिक या आजाराने ग्रस्त झाले आहेत, ज्यामुळे तीन दिवसांतच त्यांचे केस गळून जातात आणि टक्कल पडते. लक्षणं कशी दिसून येतात डोके खाजवणे: पहिल्या दिवशी डोक्याला प्रचंड खाज सुटते. केस गळणे दुसऱ्या दिवशी केस गळण्याची प्रक्रिया सुरू होते […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात नागरीकांची होतेय आर्थिक लूट

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसिल कार्यालयात ब्लॉक काढण्यासाठी, रस्ता केसेस १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेस, पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या परवानगी फाईल्स अशा विविध प्रकारच्या संकलनाची अनेक कामे लक्ष्मीदर्शन न दिल्याने प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नाहक मानसिक त्रास होत आहे.   एक नायब तहसिलदार ब्लॉक काढण्यासाठी, १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेससाठी अडवणुक करुन अव्वाच्या सव्वा […]

अधिक वाचा..