महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर टीका तीव्र

मुंबई: राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोग अधिक सक्षम व संवेदनशील पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची […]

अधिक वाचा..