शेताच्या 7/12 वर पत्नी बनणार सहहिस्सेदार; जाणून घ्या…
संभाजीनगर: महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि शेतीमालमत्तेतील त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सुरू केलेली ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ आता प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश काय आहे महिलांना शेतीमालमत्तेतील सहहक्क मिळवून देणे ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण महिलांना कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये हक्काची भूमिका देणे महिलांचा शेतीतील अधिकार अधिकृत करणे पत्नीचे नाव शेताच्या ७/१२ वर का नोंदवावे महिलांना […]
अधिक वाचा..