एका बड्या IT कंपनीतील 80 टक्के कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नोकरीवरुन काढले पहा कारण…

अमेरिका: IT क्षेत्रात खळबळ माजवणारी घडामोड घडली आहे. एका बड्या IT कंपनीतील 80 टक्के कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नोकरीवरुन काढण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स तंत्रज्ञान वापराचा परिणाम थेट नोकऱ्यांवर होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या एका बड्या IT कंपनीत हा प्रकार घडला आहे. अमेरिकेतील इग्नाइटटेक कंपनीतील 80 […]

अधिक वाचा..

डायबिटीज (मधुमेह) असलेल्या व्यक्तीसाठी नाश्ता निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे

नाश्त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी असणे आवश्यक आहे, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. खाली काही पर्याय दिलेले आहेत. नाश्त्याचे पर्याय 1) ओट्स (दलिया): ओट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पचायला सोपे असतात. 2) अंडी: अंडी प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही अंडी […]

अधिक वाचा..

OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह, अयोग्य आणि संवेदनशील टिप्पण्या करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि समाजघटकांविषयी अनादराची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात […]

अधिक वाचा..

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिचं ईश्वर सेवा समजून काम करावे

ठाणे: एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या आराखड्याबाबत ग्रामस्थांना विचारात घ्यावे…

छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाचा विकास होत असताना सदर विकास आराखड्याबाबत स्मृती समिती व ग्रामस्थांना विचार घेतले जात असून यामध्ये ग्रामस्थांना व समितीला विचारात घ्यावे, अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..