सततच्या छळाला कंटाळून महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा खून केला; चाकणमधील थरारक हत्याकांडाचा उलगडा

पुणे: पुण्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने थेट आपल्या मुलाच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तिन्ही आरोपींना अटक केली असून, भरवस्तीत घडलेली ही हत्या आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला […]

अधिक वाचा..

पावसाच्या दिवसात सतत होणारा सर्दी-पडसा ‘या’ नॅचरल उपायांनी लगेच वाटेल फ्रेश

सगळीकडेच आता पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. उकाडा जाऊन आता गारवा आणि मातीचा सुगंध पसरला आहे. वातावरणात बराच बदल झाला आहे. अर्थात वातावरण बदलाचा प्रभाव आपल्या आरोग्यावरही बघायला मिळतो. या दिवसांमध्ये सर्दी-पडस्याचा त्रास सतत होत राहतो. एकदा का सर्दी झाली तर कशातही मन लागत नाही. मग अंगदुखी आणि तापही येतो. अशात या दिवसांमध्ये सतत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? या गंभीर आजाराचा असू शकतो धोका 

बदलती लाइफस्टाईल, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल लोकांना लगेच वेगवेगळे गंभीर आजार होत आहेत. या आजारांची वेगवेगळी लक्षणं शरीर वेळोवेळी देत असतं. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात. असं करणं करणं त्यांना महागात पडू शकतं. असाच एक आजार म्हणजे हाय ब्लड शुगर म्हणजेच डायबिटीस. जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हायपरग्लायकेमिया […]

अधिक वाचा..

या 4 कारणांमुळं रात्री सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते, जाणून घ्या

अनेकजण असे आहेत ज्यांना रात्री सतत लघवीला येण्याचा त्रास असतो. यामुळं अनेकदा झोपही मोड होते. विशेष करून महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. 1) डायबिटीज: जर तुम्हाला डायबिटीज असेल तर यामुळंही सतत लघवीला येते. रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळं सतत लघवीला लागण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला असा त्रास जाणवत […]

अधिक वाचा..

सतत तोंड येत असेल तर करू नका दुर्लक्ष; ‘या’ गंभीर आजारांचा धोका

तोंड येणं ही एक सामान्य समस्या आहे, परंतू हे जर वारंवार होत असेल तर ते गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की सर्व प्रकारचे उपचार घेतल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही. तोंड येण्याची कारण पौष्टिक घटकांची कमतरता: व्हिटॅमिन बी १२, आयरन आणि फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे तोंड येतं. पचनाच्या समस्या: पोटातील […]

अधिक वाचा..

पायांना सतत मुंग्या येतात,सूजही येते? ही लक्षणं म्हणजे गंभीर आजारांचा धोका

मानवी शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. शरीराच्या प्रत्येक भागातील कार्य हे वेगळे असते. अनेकदा आपण खूप चालतो. ज्यामुळे त्याचा भार आपल्या पायांवर आणि तळपायांवर येतो. ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. शरीरात काही समस्या आपल्याला असल्यास त्यांची लक्षणे आपल्याला दिसतात. या अवयवांपैकी एक म्हणजे आपले पाय. आपले पाय आपले संपूर्ण आरोग्य सांगतात. डॉक्टरांच्या मते पायांवरुन आपल्याला […]

अधिक वाचा..

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर वेळीच व्हा सावध; या गंभीर आजाराचा वाढू शकतो मोठा धोका

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी […]

अधिक वाचा..

सतत पित्ताने होणारा त्रास चटकन कमी, पोटही होईल साफ करा हे घरगुती उपाय

जेवण केल्यानंतर पोट फुगणं, आंबट ढेकर येणं असे त्रास अनेकांना उद्भतात. भूक लागण्याआधीच सतत खात राहिल्यानं आंबट ढेकर येतात अनेकदा आंबट ढेकरांमुळे तोंडाची चव बिघडते आणि आंबट ढेकर येऊ लागतात तर कधी छातीत प्रचंड जळजळ होते. अनेकांना स्मोकिंग, दारू पिणं या कारणांमुळेही अपचनाचा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. […]

अधिक वाचा..

तळपायांची, हाताची सतत आग होण्याची कारणे व उपाय

कारणे १)नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास. २)मधुमेहाची शक्यता असल्यास. ३)व्हिटँमीनबी १२ ची कमी. ४)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. ५)लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास. ६)थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास ७)रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास. ८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही […]

अधिक वाचा..

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर या गंभीर आजाराचा मोठा धोका

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी […]

अधिक वाचा..