कॅल्शियमचा खजिना आहेत तीळ, पण ते खाण्याची योग्य पद्धत कोणती 

हल्ली कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे दुखू लागतात. त्यासाठी इतर अनेक घटकही जबाबदार आहेत. पण या दुखण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता. आता कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात. पण आपल्या घरात पांढऱ्या तिळाच्या रुपात कॅल्शियमचा मोठा खजिना असताना विनाकारण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं कितपत योग्य याचा विचार प्रत्येकानेच करावा. तुमच्या शरीराला […]

अधिक वाचा..

रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासाठी ‘या’7 पदार्थांचे सेवन करा

भारतात मधुमेह असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. औषधे आणि जीवनशैलीसह संतुलित आहार साखरेची पातळी स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तर रक्तातील साखरेचे नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करण्यास मदत करणारे काही सामान्य पदार्थ कोणते. रक्तातील साखर कमी करण्यासाठीचे पदार्थ मेथी (मेथीचे दाणे) भारतातील एक सुप्रसिद्ध सुपरफूड असलेल्या मेथीच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर […]

अधिक वाचा..

कोणत्या समस्या असल्यावर अळशीच्या बियांचं करू नये सेवन

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात अळशीच्या बियांचा समावेश करण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. अळशीच्या बियांनी भलेही तुम्हाला वजन कमी करण्यास आणि डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळत असेल तरीही काही लोकांसाठी अशी बियांचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी अळशीच्या बियांचं सेवन करू नये. बद्धकोष्ठतेची समस्या अनेक […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करा

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच तूप हा आहाराचा भाग आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपण तूप चपातीला लावून किंवा खिचडीवर घालून तुपाचे सेवन करतो. त्यामुळे जेवणाची अजून चव वाढते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर अनेक आजरांवर देखील तूप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून […]

अधिक वाचा..

उपाशीपोटी एरंडेल तेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या…

एरंडेल तेल कसे कार्य करते आणि कसे वापरले जाते उत्तेजक प्रभाव: एरंडेल तेलामध्ये रिसिन ओलिक अॅसिड असते, जे आतड्यांमधील रिसेप्टर्सशी बांधले जाते आणि गुळगुळीत स्नायूंच्या आकुंचनास उत्तेजित करते, ज्यामुळे मल हलण्यास मदत होते. स्नेहन: याचा सौम्य वंगण प्रभावदेखील असू शकतो, ज्यामुळे मल बाहेर पडणे सोपे होते. बद्धकोष्ठतेसाठी एरंडेल तेल कसे वापरावे डोस: प्रौढांसाठी सामान्य डोस […]

अधिक वाचा..

आठवड्यातून एकदा तरी करा पपईच्या पानांचे सेवन

अनेक लोक घरी आवडीने पपईचे झाड लावतात आणि पपईचा आस्वाद घेतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पपई खूप आवडते. पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण, तुम्हाला माहितेय का, फक्त पपईच नाही, तर या झाडाची पानेसुद्धा तितकीच पोषक असतात; जी आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यात मदत करतात. पपईची पाने आरोग्यदायी फायद्यांसाठी पारंपरिक उपायांमध्ये फार पूर्वीपासून वापरली जात आहेत. […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील हे आश्चर्यकारक बदल

स्वयंपाकघरातील गरम मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण […]

अधिक वाचा..

कोणत्या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करणं पडू शकतं महागात

रिकाम्या पोटी ज्या गोष्टींचं आपण सेवन करतो त्याचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकतं. अशात न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने समस्या होऊ शकतात. रिकाम्या पोटी काय खाऊ नये  कच्च्या भाज्या: न्यूट्रिशनिस्ट साक्षी यांच्यानुसार कच्च्या रिकाम्या पोटी खाणं […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते. यातही जर वेलचीचे पाणी बनवून सेवन केल्यास […]

अधिक वाचा..

या ४ लोकांना दालचीनीच्या पाण्याने मिळतील अद्भूत फायदे, जाणून घ्या कसं कराल सेवन

दालचीनीला मसाल्यांचा राजा म्हटलं जातं. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दालचीनी पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. खासकरून काही लोकांना यापासून अधिक फायदे होतात. दालचीनीचं पाणी हा एक सरळ, सोपा आणि नॅचरल उपाय आहे. कुणासाठी फायदेशीर दालचीनीचं पाणी १) डायबिटीसचे रूग्ण: जर तुम्हाला […]

अधिक वाचा..