आनोसेवाडीत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी; वीजपुरवठ्याला फटका

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी (आनोसेवाडी) परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतात असलेल्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याने परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असुन शेतकरी व नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लकीचंद मोरसिंग राठोड (वय २७, तंत्रज्ञ, रांजणगाव गणपती शाखा, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

पाणी पिण्यासाठी तांब्याची बाटली वापरावी की स्टीलची, दिवसभर कोणतं पाणी पिणं जास्त फायद्याच

दिवसभर घराबाहेर असताना तहान भागवण्यासाठी आपण पाण्याची बाटली कायम आपल्यासोबतच ठेवतो. आता ही पाण्याची बाटली नेमकी कोणत्या मटेरियलपासून तयार केलेली असावी असा प्रश्न अनेकांना पडतोच. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार तांबे, स्टील, काच किंवा प्लॅस्टिकच्या मटेरियलपासून तयार झालेल्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करतात. परंतु प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा नेमकं यातील कोणत्या मटेरियल पासून बनलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर […]

अधिक वाचा..

तांब्याची भांडी वापरण्याचे आयुर्वेदीक महत्त्व

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत. तांब्याचे भांडे वापरण्यामागील इतर कारणे  १)पाणी शुद्ध होणे: तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी […]

अधिक वाचा..

आमदाबाद गावातील ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या कॉइल चोरीची घटना उघडकीस आली आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. ही चोरी १८ मार्च रात्री ११ : ३० ते १९ मार्च रोजी सकाळी ८: ३० या वेळेत घडली असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनिल अशोक घोबाळे (वय ३३), […]

अधिक वाचा..

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

हेल्दी स्किन दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात त्याच बरोबर त्वचा, चेहरा उजळतो. सांध्यांना आराम दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. वजन कमी करण्यास सहाय्यभूत दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने […]

अधिक वाचा..