जेवणानंतर गोड खायची इच्छा का होते?

बऱ्याच लोकांना पोटभर जेवण झाल्यानंतरही अचानक गोड पदार्थ खायची तीव्र इच्छा होते. गूळ, मिठाई, चॉकलेट किंवा काहीतरी गोड नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं. भारतात तर जेवणानंतर गोड खाणं ही परंपराच बनली आहे.पण ही इच्छा केवळ चवीपुरती मर्यादित आहे का? की त्यामागे शरीर आणि मेंदूचा काही विज्ञानाधारित संबंध आहे? 1) ब्लड शुगरचा खेळ आपल्या रोजच्या जेवणात […]

अधिक वाचा..