७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे हटणार अन् वारसांची नोंद होणार
१ ते २१ एप्रिल दरम्यान सुवर्णसंधी मुंबई: शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे काय फायदा होणार सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल. खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील. शेतीविषयक कर्ज मिळवणे […]
अधिक वाचा..