लिंबू पाणी कधी पिऊ नये? लिव्हरच्या आजारांचाही त्रास, पाहा – लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ

लिंबात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. लिंबाच्या सेवनानं वजन कमी करण्यासही मदत होते. तसंच लिंबाच्या सेवनानं त्वचा आणि केस चांगले राहतात. बरेच लोक सकाळी लिंबू पाण्याचं सेवन करतात. सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय नेहमी योग्य नसते. या सवयीमुळे तुमचं लिव्हरही खराब होऊ शकतं. डॉक्टर सलिम जैदी सांगतीत की रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं […]

अधिक वाचा..

तोंड, ओठ आणि दातांचे रोग ह्या वर घरगुती उपाय

तोंडातील फोड/तोंड येणे/तोंडातले छाले 1) तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठमधाची काडी चघळावी. 2) कथ्या बरोबर पेरुची पाने चावल्याने छाले बरे होतात. हिरडयांतुन रक्त येणे 1)मीठ, हळद, आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे. या चूर्णाने मंजन करावे फार गरम किंवा फार थंड पेय घेऊ नये. गाजर, सफरचंद, आवळा यासारखी 2) फळे खावीत. दात हलणे 1) […]

अधिक वाचा..

फक्त ४ भाज्या नियमित खा; पोटात पडणारी आग- आतड्यांना सूज हे गंभीर आजार राहतील दूर

आतड्यांची समस्या जसे की, सूज किंवा अल्सर जंक फूडूस किंवा तळलेल्या पदार्थांमुळे होतात. एकदा का आतड्यांमध्ये काही बिघाड झाला तर अन्न पचन होत नाही आणि हळूहळू शरीरातील इतर अवयव सुद्धा निकामी होऊ लागतात. म्हणजे पुढे जाऊन जीवाला धोका होतो. त्यामुळे आतड्या हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं किंवा आतड्यांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर असतात हे जाणून घेऊ. आम्ही […]

अधिक वाचा..

कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लावणाऱ्या ६ गोष्टी, बघा तुमचही काही चुकतय का

हल्ली आपण आजुबाजुला पाहातच आहोत आणि कित्येक जण स्वत:च्या अनुभवातूनही हे लक्षात घेत आहेत की सध्याच्या काळात कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत. बीपी, मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, लठ्ठपणा, विस्मरण, पाठदुखी, गुडघेदुखी, केस पांढरे हाेणं, थकवा येणं असे कित्येक त्रास हल्ली कमी वयातच मागे लागत आहेत. यासाठी अशा काही गोष्टी जबाबदार आहेत ज्या आपण रोजच्यारोज […]

अधिक वाचा..

कामात बुडून जाणं पडेल महागात, ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्याने होतात हे १० गंभीर आजार

मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम केल्याने व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. जास्त […]

अधिक वाचा..

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी

तापमान सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य निरोगी ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. जास्त घाम येणं डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ‘थ्री ड्रिंक थिअरी’ तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं […]

अधिक वाचा..

कामानिमित्त जास्त वेळ बसल्याने होतात ‘हे’ १० गंभीर आजार

आजकाल कामाचे जास्त तास आणि प्रोडक्टव्हिटी याबद्दलच्या चर्चा जोरदार आहेत. मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम […]

अधिक वाचा..

महिलांनो रुटीन चेकअप टाळताय, जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात…

स्वास्थ्य चांगलं म्हणजे सगळंच चांगलं. शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण एखाद्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो. पण तसे करणे चांगले नाही. महिलांना त्याच्या तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते. प्रत्येकानीच रूटीन चेकअप करायला हवं. आजारपण सांगून येत नाही. त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. काही त्रास आहेत जे महिलांना होण्याची शक्यता जास्त आहे. हे आजार कोणते […]

अधिक वाचा..

तुम्ही रात्री घरातील Wifi बंद न करता झोपता का? उद्भवू शकतील हे गंभीर आजार

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीडमध्ये इंटरनेट वापरु शकतात. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले […]

अधिक वाचा..

ऐन तारुण्यात किडनी स्टोनचा त्रास का छळतो? ४ गोष्टी करा, किडनीचे आजार राहतात लांब

आपल्या शरीरात किडनी हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शरीरात असलेल्या अनावश्यक गोष्टी बाहेर फेकण्यास किडनी मदत करते. किडनी निरोगी असल्यास अनेक आजारांवर मात करता येऊ शकते. किडनीचे आजारही अनेकदा जीवघेणे ठरु शकतात. मुतखड्याचा त्रास आजकाल अनेकांना छळतो. अगदी तरुण वयातही मूतखड्यानं असह्य वेदना सहन करणारे आहेतच. किडनीचे आजार टाळायचे तर काही गोष्टी नियमित करायला हव्या. […]

अधिक वाचा..