कान टोचण्यामागची ही आहेत मोठी कारणे
कान टोचणे ही फक्त फॅशन नाही, तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात आज काल तरुणसुध्दा फॅशनच्या नावाखाली कान टोचत आहेत. भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान टोचले जातात. कान टोचण्याची पध्दत ही उगच सुरु केलेली नाही.यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कानाच्या […]
अधिक वाचा..