खऱ्या लग्नाच्या संकटातून सुटण्यासाठी तारिणी-केदारची नवी चाल; प्रोमोने वाढवली उत्सुकता

मुंबई: टीव्हीवर दिसणाऱ्या काही जोड्या प्रेक्षकांच्या विशेष लाडक्या ठरतात. सिद्धू-भावना, स्वानंदी-समर, सावली-सारंग, मीरा-अथर्व यांसारख्याच तारिणी मालिकेतील तारिणी आणि केदार ही जोडी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेत तारिणी ही स्पेशल क्राइम युनिटची प्रमुख असून समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास […]

अधिक वाचा..

जेवणानंतर खूप सुस्ती येते- झोपून राहावं वाटत,या 3 टिप्स वापरा झोप पळून जाईल फ्रेश वाटेल

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाचीच आपापली कामं सुरू असतात. ज्या महिलांना ऑफिसला जावं लागतं त्यांची तर जरा जास्तच धावपळ असते. अगदी धावत पळत प्रत्येक काम उरकून ऑफिस गाठायचं. तिथे पुन्हा एकदा स्वत:ला कामाला जुंपून घ्यायचं हे रोजचंच. या सगळ्या धावपळीला ब्रेक लागतो तो दुपारच्या जेवणानंतर. निवांत पोटभर जेवण केलं की डोळे आपोआप जड पडू लागतात. अंगात आळस […]

अधिक वाचा..