संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी उत्पन्नाचे दाखले देण्याची अट रद्द करा 

सरकार नवा शासन निर्णय काढून अट रद्द करणार मुंबई: संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करा, अशी मागणी आज कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच शासन निर्णय काढून प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्याचे आश्वासन दिले. शेख […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी मिळणार ४३,००० रुपये, जाणून घ्या सरकारच्या जबरदस्त योजनेबद्दल

संभाजीनगर: गावाकडून तालुक्याच्या किंवा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना *स्वाधार योजनेचा* मोठा फायदा होणार आहे! योजनेची वैशिष्ट्ये दरवर्षी ४३,००० रुपये- शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना ३८,००० रुपये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- जादा ५,००० रुपये बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- २,००० रुपये शैक्षणिक साहित्य या योजनेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना राहणे व जेवण यासाठी आर्थिक मदत करणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ […]

अधिक वाचा..