तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्या गोष्टींचे सेवन टाळायला हवे? जाणून घ्या…

आपली ‘प्रदूषणाने आणि विषारी पदार्थांनी भरलेली जीवनशैली’ शरीरावर पोषक घटकांच्या पुरवठ्याची प्रचंड मागणी करते, जी बहुतेकदा अन्नाच्या सेवनापेक्षा जास्त असते. खराब आहार रोखण्याचे सर्व उत्तम मार्ग असूनही, आजकाल अन्नातील पोषक घटकांचे प्रमाण दशकांपूर्वीपेक्षा खूपच कमी आहे. पारंपरिक शेती पद्धती आणि पोषक घटकांचा अभावयुक्त माती यांमुळे आपल्या अन्नात अनेकदा पोषक घटकांचा अभाव असतो. त्याशिवाय सतत स्क्रीन […]

अधिक वाचा..

शिरूरचे डॉ. राजेंद्र दुगड यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ पुरस्कार प्रदान

अहमदाबाद येथे ज्योतिष महाकुंभ संमेलनात भव्य सन्मान शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याचे ज्योतिष शास्त्र व हस्तरेषा क्षेत्रातील नामांकित तज्ञ डॉ. राजेंद्र बाबूलाल दुगड यांना लाईफटाईम अचिव्हमेंट हस्तरेषा तज्ञ पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ,ज्योतीष’ हस्तरेषा विद्वान गोल्ड मेडल अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा भव्य पुरस्कार अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित ‘ज्योतिष महाकुंभ मेळावा 2025’ या आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..

बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: बँकींग क्षेत्रातील विविध प्रश्नावर मागील ४० वर्ष सातत्याने सरकारला जाब विचारणारे विश्वास उटगी यांनी आज गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विश्वास उटगी यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. “केंद्र व राज्यात भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून बँकांच्या कामातही हस्तक्षेप […]

अधिक वाचा..

पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी थोरात, गावडे, खामकर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मा. बापुसाहेब गावडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक पार पडली. झालेल्या बैठकीत चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ संचालकपदी पैलवान दशरथ दादाभाऊ खामकर, धोंडीभाऊ भानुदास गावडे, विजय अशोक थोरात यांची निवड करण्यात आली, निवडीनंतर पतसंस्थेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन सुनिता […]

अधिक वाचा..

पतसंस्थांचे कामकाज पारदर्शकपणे चालण्यासाठी तज्ञ समिती नेमा; बाळासाहेब थोरात

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेत पतसंस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. ही पद्धत पुढे जात असतांना या क्षेत्रात अनेक नवीन प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. बँकेचे चेअरमन, मॅनेजर हे काही निर्णय परस्पर घेत असतात, संचालक मंडळाला याबाबत कोणतीही कल्पना नसते. कल्पना नसतांना व माहिती नसतांना अनवधानाने ते प्रस्तावावर सह्या करतात व नंतर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतात अशी परिस्थिती […]

अधिक वाचा..