राहुल गांधी प्रचंड आक्रमक होताच निवडणूक आयोगाची नवी खेळी

कर्नाटक: कर्नाटकमधील महादेवपूरा मतदारसंघात तब्बल एक लाख 250 बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. बोगस मतदारांद्वारे निकाल बदलण्यात आला, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. बोगस मतदारांच्या नोंदणीबाबत राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी थेट मतदार याद्यांद्वारे पुरावेच सादर केले. एकाच घरात 80 मतदार राहत असल्याचे त्यांनी समोर आणले. राहुल गांधींनी […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. कॉफीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करण्यात मदत करतात. कॉफीमध्येअँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. ते मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करतात. कोमट पाण्यानेचेहरा धुणे बरेच लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे. उन्हाळ्यामध्ये कोमट […]

अधिक वाचा..

चेहरा कायम सुंदर दिसण्यासाठी नऊ वनस्पती आहेत प्रचंड औषधी…

चेहर्‍यासाठी व त्वचेसाठी औषधी वनस्पतीं एवढं उपयुक्त काहीच नाही. निसर्गाकडून तयार मिळणाऱ्या संसाधनांचा वापर करा. अशा ९ वनस्पती आहेत. ज्यांचा वापर करून त्वचा कायम सुंदर राहील. आपल्या ओळखीच्याच वनस्पती असतात पण आपल्याला त्यांचे महत्त्व माहिती नसते. १) तुळस: तुळशीला देवाचे स्थान दिले जाते. तिची पुजा केली जाते. घरासमोर तुळस हवीच. पण या मागे काही शास्त्रीय […]

अधिक वाचा..

टपरीवर डिस्पोजेबल ग्लासमधून चहा पिणं अत्यंत धोकादायक; ‘या’ गंभीर आजारांना आमंत्रण

दिवसातून अनेक वेळा बरेच लोक चहा घेतात. चहाची तलफ आली की प्रत्येक जण चहा प्यायला जातोच. कॉलेजबाहेर किंवा ऑफिसबाहेर जेव्हा आपण चहा पितो तेव्हा तो चहा आपल्याला हमखास डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा दिला जातो. चहा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. डिस्पोजेबल कप किंवा ग्लासमध्ये गरम चहा पिणं अत्यंत धोकादायक असू शकतं. यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. […]

अधिक वाचा..

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे….

मुंबई: भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, या मलिक यांच्या […]

अधिक वाचा..