शिरूरमध्ये बनावट एफ.डी. आणि पॉलिसीच्या नावाखाली महिलेची २१ लाख ४५ हजारांची फसवणूक

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर दि.१२ ( अरुणकुमार मोटे): शिरूर येथील एका गृहिणीला स्टेट बँकेच्या नावाने बनावट एफ.डी. आणि पॉलिसी देण्याचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कल्पना अंकुश ढोरमले (वय ५०) रा. ओम […]

अधिक वाचा..

प्रोटीन सप्लीमेंट्स बनावट निघू शकते, कसे ओळखावे जाणून घ्या…

प्रथिनांची गरज का भासते जीवनसत्त्वांप्रमाणेच प्रथिनेही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. याचे सेवन केल्याने वजन कमी होण्याबरोबरच स्नायू तयार होतात. प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. शेकमध्ये मिसळून त्याचा सहज वापर करता येतो. आता आम्ही तुम्हाला सांगतो की बनावट प्रथिने तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला जातो. बनावट प्रोटीन पावडरमध्ये कोणते घटक वापरले जातात […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कार मालकाने दिले बनावट इन्सुरन्स कागदपत्र

द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीकडून कार मालकावर गुन्हा दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघाता दरम्यान एका कार मालकाने पोलिसांच्या तपासामध्ये चक्क बनावट इन्सुरन्सव कागदपत्रे जोडल्याचा प्रकार समोर आलेला असल्याने इन्सुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव दशरथ पाचुंदकर या कार मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बनावट व्यक्तीने विकली चक्क जमीन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून जमिनीचा मी मालक आहे असे भासवून एका व्यक्तीची जमीन चक्क खरेदीखताने विक्री केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी यशवंत पटेल यांच्या मालकीची जमीन असून त्यांच्या नावाने एका व्यक्तीने बनावट ओळखपत्र बनवून […]

अधिक वाचा..

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून शिंदे सरकारची ही […]

अधिक वाचा..