अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ३ लाखांहून अधिक मतदार; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण ३ लाख १ हजार ९५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ५३ हजार ४२५ पुरुष, १ लाख ४८ हजार ५१८ महिला आणि १३ इतर मतदार यांचा समावेश आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांपैकी पाबळ गटात सर्वाधिक ४६ हजार ६२० मतदार […]

अधिक वाचा..