जगाच्या पोशिंद्याचा बाप काढणारे बबनराव लोणीकर विकृतीचा कळस, प्रायश्चित करा अन्यथा…

मराठीचा मुद्दा राजकीय नाही, महाराष्ट्र धर्म, भाषा व संस्कृतीच्या आंदोलनात काँग्रेस सहभागी होणार मुंबई: जगाच्या पोशिंद्याला शिवीगाळ करणे हा विकृतीचा कळस आहे. भाजपाचे माजीमंत्री बबनराव लोणीकर यांची ही मुजोरी सहनशिलतेच्या पलिकडे गेली आहे. बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, […]

अधिक वाचा..

भजी-वडे-पुऱ्या तळताना लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, तेलकट खाल्लं तरी पोट बिघडणार नाही…

तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. म्हणून हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो. मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

रेशन कार्डधारकांना मोफत धान्यासोबत मिळणार दरमहा १००० रुपये

संभाजीनगर: केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना मोफत धान्यासोबतच दरमहा १००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबतच आर्थिक स्थैर्य मिळावे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. योजनेचे प्रमुख मुद्दे मोफत धान्य आणि १००० रुपये: या योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्डधारकांना मोफत धान्य तर मिळेलच, पण त्यासोबतच […]

अधिक वाचा..

वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! ‘हा’ पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

पुर्वी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतरच हाडं दुखायला लागायची. गुडघे कुरकुरायला लागायचे. पाठ- कंबर- मान गळून गेलेली असायची. पण आता मात्र वयाचा आणि या सगळ्या हाडांच्या दुखण्यांचा काहीही संबंध राहीलेला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल. खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्यामुळे आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्यात शरीराचा अजिबातच व्यायाम होत […]

अधिक वाचा..

लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर…

आजकाल अनेकजण जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करतात. जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन वाढते. जास्त प्रमाणात तेलकट खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकातात. लठ्ठपणामुळे तुम्हाला रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या उद्भवतात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम, जीम, डायट करतात. परंतु तुम्हाला जर झटपट वजन कमी […]

अधिक वाचा..

अन्नपदार्थांसाठी ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर बेतू शकतो जीवावर

अन्नपदार्थांसाठी प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर वाढला आहे. अन्न पॅकेजिंगसाठी ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर केला जातो. स्वस्त आणि टिकाऊ असल्याने त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कंटेनरचा जास्त वापर केल्यामुळे कॅन्सरसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ञांचे म्हणणं आहे की, हे ब्लॅक प्लास्टिकचे कंटेनर हे रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून […]

अधिक वाचा..

तुम्ही सुध्दा जेवताना वरून मीठ घेता का

जर जेवणात मीठ कमी असेल तर जेवण फारसं चविष्ट लागत नाही. काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. पण कधी कधी नकळतपणे जेवणात मीठ कमी पडतं. आणि मग सगळ्यांना ताटात थोडं थोडं मीठ वाढायला लागतं. जेवताना पदार्थांत वरून मीठ टाकल्यास शरीराचे संतुलन बिघडू शकतं. मीठ योग्य प्रमाणात सेवन केलं तरच ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. अन्यथा जास्त प्रमाणात मीठाचं […]

अधिक वाचा..

अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत होतेच कशी, काही संवेदना आहेत की नाही

शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या; अतुल लोंढे  मुंबई: भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर

डिसेंबर महिन्यात धान्यापासून वंचित राहिलेल्या शिधापत्रिका धारकांच्या बाबत घेतला आढावा  परळी: डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाच्या अनुषंगाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे आज ॲक्शन मोडवर आले आहेत. डिसेंबर महिन्यात राज्यात प्राप्त नियतनाच्या एकूण 92.09% धान्याचे वितरण झाले असून, उर्वरित वितरणामध्ये आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने आज धनंजय मुंडे यांनी सबंध राज्याच्या पुरवठा विभागाची […]

अधिक वाचा..

रामलिंग येथे नागपंचमी निमित्त वंचित घटकातील लहान मुलांना दुध व पुरण पोळीचे जेवण…

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरुर शहर महिला आघाडी तसेच रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांच्या वतीने आज (दि ९) रोजी नागपंचमीचे औचित्य साधुन वारुळाला दुध ओतण्याऐवजी समाजातील वंचित घटकातील मुलांना दुध देण्यात आले.   नागपंचमी हा सण ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. महिलां फेर धरुन गाणी […]

अधिक वाचा..