WhatsApp आता मोफत राहणार नाही? ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणि स्टेटसवर जाहिरातींची तयारी

मुंबई: जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ (WhatsApp) आता युजर्ससाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत पूर्णपणे मोफत सेवा देणारा व्हॉट्सअॅप लवकरच ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणण्याची शक्यता आहे. यामुळे काही खास फीचर्स वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणे आणि चॅटिंग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहे. मात्र हा बदल प्रामुख्याने ‘स्टेटस’ (Status) […]

अधिक वाचा..

मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याच्या मुदतीत वाढ; असे करा घरबसल्या तुमचा आधार अपडेट..

संभाजीनगर: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांना एक मोठी खूशखबर दिली आहे. तुमचे आधार तपशील मोफत ऑनलाईन अपडेट करण्याची अंतिम मुदत आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मोफत अपडेट कसे कराल सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या आधार नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा “Document Update” किंवा “Update Demographics Data” […]

अधिक वाचा..

रेशन कार्डधारकांना मोफत धान्यासोबत मिळणार दरमहा १००० रुपये

संभाजीनगर: केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना मोफत धान्यासोबतच दरमहा १००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबतच आर्थिक स्थैर्य मिळावे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. योजनेचे प्रमुख मुद्दे मोफत धान्य आणि १००० रुपये: या योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्डधारकांना मोफत धान्य तर मिळेलच, पण त्यासोबतच […]

अधिक वाचा..

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे

वैद्यक क्षेत्रातील संशोधक दांपत्य डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांना २०२४ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान मुंबई: जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ म्हणून लोकांना आरोग्य सक्षम करणे शासन आणि समाजाचे प्राथम्य असले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची तातडीने गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यक क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. अभय […]

अधिक वाचा..

मुलांच्या मोफत शिक्षणासाठी RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात; असा करा ऑनलाइन अर्ज

मुंबई: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. अर्जासाठी पात्र शाळा: स्वयंअर्थसहाय्यित शाळा विनाअनुदानित शाळा पोलिस कल्याणकारी शाळा महानगरपालिका (स्वयंअर्थसहाय्यित) शाळा ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे […]

अधिक वाचा..

आता सर्व सरकारी रुग्णालयात विविध चाचण्या मोफत होणार

बरोबरच केसपेपर सुद्धा निःशुल्क मिळणार संभाजीनगर: सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता राज्यातील आरोग्य केंद्रापासून ते सरकारी रुग्णालयात अगदी केसपेपर काढण्यापासून ते विविध चाचण्या निःशुल्क केल्या जाणार आहेत. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला असून लवकरच […]

अधिक वाचा..

दे दान सुटे गिराण, भीक नकोय हक्क हवा, हक्कासाठी सन्मान…

‘दे दान सुटे  गिराण’अशी आरोळी आपण फार पूर्वी ऐकायचो आणि त्याचं कौतुक वाटायचं !ग्रहण  सुटल्यावर दान मागणा-याला  कपडे वस्तू दिली कि आपल्या मागची पनवती निघून जाते अशी त्या मागची भूमिका असावी! त्यापेक्षाही वातावरणात निर्माण झालेले वाईट हवा आणि इतर सगळ्यांचा विचार करता एखाद्या मदतीची गरज असणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडचं असलेलं थोडसं काही दिलं तर त्याचं आयुष्य […]

अधिक वाचा..

एक पाऊल स्वछतेकडे, गाव कचरामुक्त बनविण्यासाठी अनोखा उपक्रम…

टाकळी हाजी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर, सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करुन एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबी मधून कचरा मुक्त आणि स्वच्छ व […]

अधिक वाचा..

राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ

येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विधान भवन येथे येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे […]

अधिक वाचा..