आता सर्व सरकारी रुग्णालयात विविध चाचण्या मोफत होणार

बरोबरच केसपेपर सुद्धा निःशुल्क मिळणार संभाजीनगर: सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता राज्यातील आरोग्य केंद्रापासून ते सरकारी रुग्णालयात अगदी केसपेपर काढण्यापासून ते विविध चाचण्या निःशुल्क केल्या जाणार आहेत. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला असून लवकरच […]

अधिक वाचा..

दे दान सुटे गिराण, भीक नकोय हक्क हवा, हक्कासाठी सन्मान…

‘दे दान सुटे  गिराण’अशी आरोळी आपण फार पूर्वी ऐकायचो आणि त्याचं कौतुक वाटायचं !ग्रहण  सुटल्यावर दान मागणा-याला  कपडे वस्तू दिली कि आपल्या मागची पनवती निघून जाते अशी त्या मागची भूमिका असावी! त्यापेक्षाही वातावरणात निर्माण झालेले वाईट हवा आणि इतर सगळ्यांचा विचार करता एखाद्या मदतीची गरज असणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडचं असलेलं थोडसं काही दिलं तर त्याचं आयुष्य […]

अधिक वाचा..

एक पाऊल स्वछतेकडे, गाव कचरामुक्त बनविण्यासाठी अनोखा उपक्रम…

टाकळी हाजी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर, सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करुन एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबी मधून कचरा मुक्त आणि स्वच्छ व […]

अधिक वाचा..

राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ

येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विधान भवन येथे येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे […]

अधिक वाचा..

पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार मुंबईच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. […]

अधिक वाचा..

शिरुरला अपंग व जेष्ठ नागरिकांकरीता मिळणार मोफत दाखले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): (दि. १) जानेवारी पासुन श्रावण बाळ योजना वय वर्ष ६५ वरील व संजय गांधी योजनेत जे ८० % अपंगत्व असलेले लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी लागणारे दाखले व प्रतिज्ञापत्र नागरी सुविधा केंद्र शिरुर (सेतु) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अभिनव ऊपक्रम राबवत या नागरीकांना विनामुल्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. […]

अधिक वाचा..