रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईक पुढे आले नाहीत. अखेर अवसरी खुर्द ग्रामपंचायतीने माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली आणि सन्मानाने अखेरचा निरोप दिला. विशेष म्हणजे, हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांच्या दशक्रियाविधीचीही व्यवस्था ग्रामस्थांनी केली. रामदास शिंदे हे शुक्रवारी (ता. ४) सकाळी […]
अधिक वाचा..