सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक आणि अवेळी खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अघोषित भारनियमनाची गंभीर दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. कृषीपंपांचा वीजपुरवठा कमी दाबाने, अचानक आणि अवेळी खंडित का केला जात आहे, असा सवाल करत […]

अधिक वाचा..