महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार! राज ठाकरेंच्या भावनिक विधानांनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे घराण्याच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा राजकीयदृष्ट्या जवळ येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याबाबत 20 वर्षांनंतर व्यक्त केलेली भावना आणि अलीकडील काही घडामोडी या […]

अधिक वाचा..

उपवास करता, पण दुप्पट खाता? -असं तर तुमचं होत नाही ना, पाहा उपवास ‘कसा’ करायला हवा

आपण सगळे भारतीय संस्कृतीत वाढलो आहोत. आपली संस्कृती कितीतरी हजार वर्ष जुनी आहे व पिढ्यानपिढ्या आपण ती जपत आलो आहोत. प्रत्येक सणाला प्रत्येक ऋतुला व प्रत्येक उपवासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. “अन्न हे पूर्ण ब्रह्म ” असे म्हटले आहे. पूर्ण सकस आहार घेणे रोज घेणे हे जसे शरीरसौष्ठवासाठी महत्त्वाचे आहे व गरजेचे आहे तेवढेच गरजेचे […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चालल्यास काय होत, या व्यायामाचे वजन कमी करण्यासह जबरदस्त फायदे 

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानस आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. आपण सर्व जाणतो की, चालण्याने आपले वजन नियंत्रणात राहतेच पण चालणे आपल्या रक्ताभिसरण आणि हृदयासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, चालण्याची पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. […]

अधिक वाचा..

मी कोणाचा विनयभंग केला की चोऱ्यामाऱ्या? राजीनामा देण्यासारखं घडलं काय

मुंबई: सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने.. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चर्चेत कसं रहायचं ते नीट समजतं. काही दिवसांपूर्वीच कोकाटे यांचा सभागृहात रमी ( पत्ते) खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला, राज्यातील […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यातही गरमागरम आल्याचा चहा पिणारच, काही होत नाही म्हणता 

मस्त गरमागरम चहा हा आपल्यापैकी अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या दिवसाची सुरुवातच चहा पिऊन होते. यातही जर आलं घातलेला गरमागरम, वाफाळता चहा असेल तर स्वर्गसुखच. चहामध्ये आलं घातलं की चहाला एक वेगळीच टेस्ट येते. चहाचे चाहते आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतील. चहाचा घोट घेतल्याशिवाय चहाची तलफ जात नाही. चहा करताना त्या चहाची चव अधिक वाढून […]

अधिक वाचा..

एक महिना मीठ खाण सोडल तर काय होईल

एक महिना मीठ खाणं सोडलं तर.? १) वजन होईल कमी  मीठ खाणं सोडल्यावर सगळ्यात आधी तुमचं वजन कमी होईल. जेव्हा तुम्ही एक महिना मीठ खाणं सोडता, तेव्हा तुमच्या शरीराला कमी खाण्याची सवय लागते. ज्यामुळे पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होते. पण तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, जर वजन फार जास्त कमी होत असेल […]

अधिक वाचा..

गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही…

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली पुणे: दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचा आणि माझ्या गेल्या […]

अधिक वाचा..