महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार! राज ठाकरेंच्या भावनिक विधानांनंतर राजकीय चर्चांना उधाण
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे घराण्याच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा राजकीयदृष्ट्या जवळ येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याबाबत 20 वर्षांनंतर व्यक्त केलेली भावना आणि अलीकडील काही घडामोडी या […]
अधिक वाचा..