उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक, जाणून घ्या…

सकाळच्या सवयी आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतात. जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण चांगल्या सवयी अंगीकारणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कोणतंही नकारात्मक काम करू नये हे खूप महत्वाचं आहे. उशिरा उठण: उशिरा उठल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही […]

अधिक वाचा..

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण हेल्दि घशासाठी हे पदार्थ खाणे टाळा 

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात बाळाच्या नाजूक त्वचेची काळजी घ्या

तान्ह्या बाळाची हिवाळ्यात कशी काळजी घ्याल? बाळाच्या नाजूक त्वचेसाठी… बाळाच्या त्वचेचा मऊ- मुलायम स्पर्श सगळ्यांनाच अगदी हवाहवासा वाटत असतो. पण त्या नाजुकशा त्वचेला मात्र खूप काळजीपुर्वक हाताळण्याची गरज असते. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान बाळांची त्वचा ही कितीतरी पटीने जास्त नाजूक असते. म्हणूनच बाळाच्या त्वचेची जास्त काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्यातही आता सध्या हिवाळ्याचे दिवस […]

अधिक वाचा..

लाल मिरची की हिरवी मिरची, आरोग्यासाठी कोणती फायदेशीर, जाणून घ्या…

भारतीय स्वयंपाकात मिरचीला महत्त्वाचे स्थान आहे. हे केवळ चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे हिरवी मिरची आणि लाल मिरची या दोन्ही गोष्टी प्रत्येक स्वयंपाकघरात वापरल्या जातात, पण बऱ्याचदा प्रश्न पडतो की यापैकी कोणती गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे? काही लोक ताजेपणा आणि मसालेदारपणासाठी हिरव्या मिरच्यांना प्राधान्य देतात, तर काहींना लाल मिरची […]

अधिक वाचा..

तुरटीचा वापर कसा व कशासाठी करावा 

निरोगी दात तुरटीचे दातासाठी खूपच फायदे आहेत. एका अभ्यासानुसार, जर तुरटीने दाताची स्वच्छता केली तर दाताची कॅव्हिटी आणि दात तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग माऊथवॉश म्हणूनही करू शकता. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुम्हाला जास्त त्रास न होता तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. […]

अधिक वाचा..

अळूची पाने आरोग्यासाठी वरदान

अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. अळू भाजीचे फायदे ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही. वजन: यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. पोटाच्या समस्या: पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते. […]

अधिक वाचा..

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

भारतातील प्रत्येक घरात डाळ भात बनवले जातात. रोजच्या जेवणात हा सर्वात लोकप्रिय आहे. चवीच्या दृष्टीने हा रुचकर असतो, तर आरोग्यासाठी याचा हेल्दी फूड मध्येही समाविष्ट करता येतो. डाळ-भात मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. याशिवाय डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळ-भात हा प्रौढांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. डाळ मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे […]

अधिक वाचा..

जेवण करून लगेचच शतपावली करताय तर थांबा ‘हे’ वाचा, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

ज्या लोकांना दिवसभर व्यायाम करायला वेळ नसतो, असे काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर हमखास चालायला बाहेर पडतात. जेवण झाल्यानंतर शतपावली करायची असते हा एक नियम आपल्याला माहिती आहे. पण शतपावली म्हणजे शंभर पावलंच. पण एवढंच न चालता अनेकजण त्यापेक्षाही कित्येक पट जास्त चालतात. खरंतर जेवण झाल्यानंतर काही वेळ कोणताही व्यायाम करू नये अगदी जास्त चालण्याचा […]

अधिक वाचा..

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि चैतन्य हेल्थ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको-व्हीलेज यांच्यात सामंजस्य करार

शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेस चालना देणारा महत्त्वपूर्ण करार मुंबई: नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त संवर्गातील प्राध्यापक व अध्यापकांच्या प्रशिक्षणास अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हा करार […]

अधिक वाचा..

काळे की पांढरे? तुमच्या आरोग्यासाठी ‘हे’ तिळ ठरू शकतात अमृतासमान

तीळ हा आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. लाडू, चिक्की, किंवा भाजी-आमटीला खमंगपणा आणण्यासाठी आपण तिळाचा वापर करतो. पण बाजारात आपल्याला साधारणपणे दोन प्रकारचे तीळ दिसतात ते म्हणजे काळे आणि पांढरे. अनेकांना प्रश्न पडतो की, या दोन्ही प्रकारच्या तिळांमध्ये चवीव्यतिरिक्त आरोग्याच्या दृष्टीने काय फरक आहे? कोणते तीळ खाणे जास्त फायदेशीर ठरू शकते. पोषक तत्वांचा […]

अधिक वाचा..