आदर्शवत जीवन हीच काळाची गरज; चंद्रकांत पाटील

शिक्रापूर (शेरखान शेख): जीवनामध्ये आदर्शवत जीवन हि काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट करुन जिद्दीच्या जोरावर यश मिळवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सेकण्डरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. सेकण्डरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने सभासद पाल्य गुणगौरव सोहळा प्रसंगी बोलताना […]

अधिक वाचा..