खळबळजनक घटना! ‘मंचरमध्ये युवकाची निर्घृण हत्या’:एका तासात तिघांना अटक 

मंचर: मंचर शहरात शनिवारी (दि. २) रोजी रात्री 10 च्या सुमारास भरचौकात घडलेल्या एका खळबळजनक घटनेत प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५), रा. एस कॉर्नर, मंचर या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. घटनेनंतर अवघ्या एक तासात पोलिसांनी खुनातील तिघा आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे. सदर घटना नंदिनी बिअर बारसमोर घडली. शहाजी वामन इंदोरे, […]

अधिक वाचा..

मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प;  शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन मुंबई: “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था […]

अधिक वाचा..

आदर्शवत जीवन हीच काळाची गरज; चंद्रकांत पाटील

शिक्रापूर (शेरखान शेख): जीवनामध्ये आदर्शवत जीवन हि काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट करुन जिद्दीच्या जोरावर यश मिळवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सेकण्डरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. सेकण्डरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने सभासद पाल्य गुणगौरव सोहळा प्रसंगी बोलताना […]

अधिक वाचा..