वरळीतील नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करा; सचिन अहिर यांची पालिका आयुक्तांना सूचना
मुंबई : वरळी परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतानाच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत विशेष आढावा बैठक घेतली. बैठकीत वरळीतील आरोग्य, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग, मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या जोडणीसह विविध नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. धोबीघाट येथील महापालिकेच्या […]
अधिक वाचा..