मिलेटचे महत्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार; पणन मंत्री जयकुमार रावल

बोरीवली येथे तीन दिवसीय मिलेट महोत्सवाचे उद्घाटन मुंबई: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत […]

अधिक वाचा..

कमळाचे महत्व व फायदे

जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये तसेच भारतामध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व या वनस्पतीला प्राप्त झाले ती वनस्पती म्हणजे कमळ होय. एखाद्या वनस्पतीला धार्मिक महत्त्व प्राप्त होते, त्यावेळी ला ती वनस्पती अतिशय अतुलनीय असते. त्याबरोबर त्याचे अनेक फायदे सुद्धा असतात. कमळाचे शास्त्रीय नाव Nilumbo Nucifera आहे. कमळे आपल्या भारताचे राष्ट्रीय फूल आहे तसेच vietnam देशाचे सुद्धा ते राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’, ‘सी’ यांचे महत्त्व, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाव्यात की नाही…

एक फारच कॉमन समस्या आहे. ती म्हणजे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता. शरीरात सतत कोणत्या तरी जीवनसत्त्वाचा अभाव असतो. योग्य आहाराच्या प्रभावामुळे असे होऊ शकते. एखाद्या आजारामुळे ही कमतरता उद्धवू शकते. प्रत्येक जीवनसत्त्व वेगवेगळ्या शारीरिक गरजा पुरवते. त्यामुळे प्रत्येक जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम वेगवेगळे असतात. या कमतरतेवर उपाय म्हणून, मेडिकल मध्ये व्हिटॅमिन्स च्या गोळ्या मिळतात. जीवनसत्त्व […]

अधिक वाचा..

विविध पालेभाज्यांचे आहारातील महत्व

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्व असतात. या हिरव्या भाज्यांमधील कॅरोटीनचे अ जीवनसत्व बनते जे डोळ्यांच्या आरोग्यास उत्तम असते. परंतु बऱ्याच वेळा लहान मुलांना आणि मोठ्यानं देखील पोट बिघडेल, म्हणून पालेभाज्या खाण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे कोणत्या पालेभाजीमुळे कोणते पोषक जीवनसत्व मिळतात आणि कोणत्या पालेभाजीमुळे अपाय होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. पालक: […]

अधिक वाचा..

जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’, ‘सी’ यांचे महत्त्व, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाव्यात की नाही

एक फारच कॉमन समस्या आहे. ती म्हणजे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता. शरीरात सतत कोणत्या तरी जीवनसत्त्वाचा अभाव असतो. योग्य आहाराच्या प्रभावामुळे असे होऊ शकते. एखाद्या आजारामुळे ही कमतरता उद्धवू शकते. प्रत्येक जीवनसत्त्व वेगवेगळ्या शारीरिक गरजा पुरवते. त्यामुळे प्रत्येक जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम वेगवेगळे असतात. या कमतरतेवर उपाय म्हणून, मेडिकल मध्ये व्हिटॅमिन्स च्या गोळ्या मिळतात. कोणत्या […]

अधिक वाचा..

उन्हाळा असल्याने पाणी पिणे वाढवा, पाण्याचे महत्व…

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. ४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे. ५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ६) B. P. संतुलित राहतो. ७) बद्धकोष्ठता नष्ट होते. ८) आळसपणा कमी होतो. ९) डोक्यावरील […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात बाजरी खाण्याचे महत्त्व काय?

पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी असे प्रकार आपण वर्षभर खातच असतो. पण हिवाळ्याची चाहुल लागताच आजही अनेक घरांमध्ये बाजरी आणली जाते. आणि मग पाेळी, ज्वारीची भाकरी याऐवजी आठवड्यातून कधी कधी बाजरीची भाकरीही दिसते. बाजरीचा भात किंवा खिचडी हा देखील हिवाळ्यातला एक पारंपरिक पदार्थ. भात किंवा भाकरी या माध्यमातून या दिवसांत बाजरी पोटात जाणे आरोग्याच्या दृष्टीने […]

अधिक वाचा..

जाणून घ्या पहिला श्रावणी सोमवार पूजा विधी, शिवमूठ आणि महत्त्व

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासातील श्रावण हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेल्या व्रत वैकल्यांचं चांगलं फळ मिळतं. तसेच या महिन्यातील श्रावणी सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. श्रावणी सोमवारचं व्रत करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीन या महिन्यात कठोर […]

अधिक वाचा..