युती, लोचे आणि अंतर्गत टोळ्यांचे राजकारण: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे वास्तव
मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केवळ विरोधकांशीच नव्हे, तर आपल्याच गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. राज ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या “पळणाऱ्या टोळ्या” या विधानापेक्षा अधिक गंभीर वास्तव समोर येत असून, विविध पक्षांत अंतर्गत गटबाजी, लोचेकरी कारभार आणि एकमेकांना पाडण्याचे राजकारण उघड होत आहे. महाविकास आघाडी असो वा महायुती—दोन्ही आघाड्यांमध्ये अपेक्षित एकसंघपणा […]
अधिक वाचा..