आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष बातमी

शिक्रापूर (शेरखान शेख): कर्णबधिर मुलांचे विशेष शिक्षक असलेल्या सुभाष कट्यारमल यांनी मतिमंद मुलांच्या पालकांच्या गरजेने २००५ साली वाडा पुनर्वसन येथे जय महाराष्ट्र ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवाधामची स्थापना केली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बौद्धिक दिव्यांग मुलांच्या करिता विशेष शिक्षण, निवास व भोजनासह सर्व सोयी सुविधा मोफत करण्यात येत असल्याने त्यांच्यामाध्यमातून पवन कट्यारमल यांच्याकडून ग्रामीण भागातील […]

अधिक वाचा..