शरीरात या ५ गोष्टी कमी झाल्या तर हृदय पडेल बंद

हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. जर ते बंद पडलं तर आपणं जिवंत राहू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी हृदय चांगलं असणं गरजेचं आहे, अशात हृदयाची खूप काळजी घेणंही गरजेचं आहे. ज्याप्रकारे गेल्या काही दिवसात हृदयरोग वाढले आहेत, त्यामुळे हेल्थबाबत टेंशन वाढलं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं […]

अधिक वाचा..