शेतकऱ्यांना एक वर्षाची कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक: संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातील एकटविलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी […]

अधिक वाचा..

३०० कोटी कर्ज मंजूर करण्यासाठी ६४ कोटींची लाच घेतली

मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज मंजूर करण्यासाठी चंदा कोचर यांनी ६४ कोटींची लाच स्वीकारल्याचा आरोप होता. अपीलीय न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे. व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज दिल्यानंतर त्या बदल्यात ६४ कोटींची रक्कम चंदा कोचर यांच्या पतीच्या कंपनीला देण्यात आली होती. ट्रिब्यूनलनं […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…

मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच.पण कर्जमाफी हा तात्कालीक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा

मुंबई: शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी […]

अधिक वाचा..

शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून […]

अधिक वाचा..

समिती कशाला? सरसकट कर्जमाफीची घोषणा करा; बाळासाहेब थोरात

मुंबई: श्री. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका, ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे, सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी, एमएसपी सारख्या १६ आश्वासनांचे काय झाले

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजारांपर्यंत कर्ज

कर्जाचा हप्ता त्यांच्या 1500 रुपयांमधून सरकार भरणार संभाजीनगर: लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार नवीन पाऊल उचलत असून याअंतर्गत, ज्या महिला ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना आता 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. याचा फायदा काय होणार स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील. existing व्यवसायाचा विस्तार करू शकतील. घरातील काही आवश्यक गरजा पूर्ण […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजारांपर्यंत कर्ज

कर्जाचा हप्ता त्यांच्या 1500 रुपयांमधून सरकार भरणार संभाजीनगर: लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार नवीन पाऊल उचलत असून याअंतर्गत, ज्या महिला ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना आता *40 हजार रुपयांपर्यंत कर्ज* मिळू शकणार आहे. याचा फायदा काय होणार स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील. existing व्यवसायाचा विस्तार करू शकतील. घरातील काही आवश्यक गरजा पूर्ण […]

अधिक वाचा..

नियमित कर्जफेड करणारे अनेक शेतकरी अजूनही प्रोत्साहनपर

शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामपंचायत निवडणूकीच्या आचार संहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान रखडल असून रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?याकडे पुणे जिल्हयासह शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन पर ५०, ०००रु. देण्याचा दृष्टीने मागील ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता. मात्र ठाकरे सरकारला […]

अधिक वाचा..