प्रेमाविवाह केलेल्या दाम्पत्याला मारहाण-अपहरणाची घटना; अवघ्या 24 तासात प्रकरणाला वेगळं वळण

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला झाल्याची आणि पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, या प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अपहरण झालेली पत्नी प्राजक्ता गोसावी ही स्वतः तिच्या कुटुंबीयांसोबत खेड पोलीस स्टेशनला हजर झाली. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने पोलिसांना दिलेल्या […]

अधिक वाचा..

प्रेमविवाह केल्याच्या रागातून भरचौकात जावयाला बेदम मारहाण, लेकीचं अपहरण

खेड: पुण्यातील खेडमध्ये ‘सैराट’ चित्रपटासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या आई आणि भावाने तिच्या नवऱ्याला भरचौकात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तरुणीला मारहाण करत तिचे अपहरण केले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तरुणीचे अपरहण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या खेडमध्ये […]

अधिक वाचा..

लव्ह मॅरेज केलं म्हणून नवविवाहित जोडप्याला गोळ्या घालून संपवलं

पाकिस्तान: जगातील बऱ्याच देशांमध्ये अजूनही प्रेमविवाह स्वीकारला जात नाही. आजही अनेक ठिकाणी प्रेमविवाह करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते. अशातच आता पाकिस्तानातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबाच्या संमतीशिवाय लग्न केल्याने एका तरुण जोडप्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ही घटना घडली आहे. या जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या मारण्यात आल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..

प्रेमविवाहाचा राग ठेवून लोखंडी कोयत्याने तरुणावर हल्ला, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळीहाजी (ता. शिरूर) येथे घडली आहे. कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे नाट्य घडले असून दुकानाची तोडफोड करत दुकानमालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२, रा. […]

अधिक वाचा..
marriage

ग्रामपंचायतीचा ठराव! प्रेमविवाहाला लागणार आईवडिलांची परवानगी…

नाशिक : आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाहला मान्यता देऊ नये, असा ठराव सायखेडा ग्रामपंचायतने केला आहे. ग्रामपंचायतने केलेला ठराव राज्य सरकारकडे पाठवणार आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेम विवाहला मान्यता देऊ नये यासंदर्भात कायदा करावे, अशी मागणी याद्वारे सरकारकडे केली जाणार आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाह केल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. प्रेम विवाहानंतर उद्भवणाऱ्या अडचणींमुळे आई वडिलांची प्रेमविवाहाला संमती असणे […]

अधिक वाचा..