मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट (धारणी-चिखलदरा) परिसरात एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत कुपोषणाशी संबंधित ९२ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेळघाट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषण ही गंभीर समस्या […]

अधिक वाचा..