मानसिक तणावामुळे मधुमेह होतो का जाणून घ्या…
मधुमेह हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा आजार आहे. आपल्या देशात ज्या वेगाने हा आजार वाढत आहे, तो चिंतेचा विषय आहे. जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही तेव्हा रक्तात ग्लुकोज जमा होऊ लागते. यामुळे मधुमेह होतो. मधुमेह हा एक जुनाट आजार आहे. यामध्ये व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते. हा आजार केवळ गोड […]
अधिक वाचा..