सकाळी सकाळी उठल्यानंतर उदास वाटणे, चिंता वाटणे अति विचार येण्यामागे कोणती कारणे असू शकतात

1) बायोलॉजिक कारणे… शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते. 2) एंग्झायटीचा आजार… सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात 

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यातच उन्हाचा तडाका वाढला असून वाढत्या उन्हामुळे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात व शिक्षकांवर होणाऱ्या गंभीर गुन्ह्यात चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस […]

अधिक वाचा..

सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा

वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे, चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल भरपूर लोकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यात सर्वात जास्त लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वात जास्त कशाचा फटका बसत असेल तर ते आहे डिप्रेशन. डिप्रेशन ही समस्या तरूणांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते. यावर वेगवेगळे उपायही आहेत. या उपायांमध्ये […]

अधिक वाचा..

सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे फायदे

दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. सकाळी उठल्यावर चहाऐवजी कोमट पाणी हळद घालून प्यायल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अर्थात सुरुवातीला ही सवय लावून घेणे अवघड वाटले तरी त्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीही […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी प्या मूग डाळीचं पाणी; जाणून घ्या कसं बनवायच

सामान्यपणे आजारापणात रूग्णांना, लहान मुलांना किंवा एनर्जी मिळवण्यासाठी तुरीची डाळीचं पाणी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, तुरीच्या डाळीसोबत मूग डाळीचं पाणीही खूप पौष्टिक असतं. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. जाणून घेऊ मूगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यापासून होणारे फायदे मूग डाळीच्या पाण्यातील […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत. शरीराची […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्ती बिघडली? भल्या सकाळी करा ह्या गोष्टी

खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचनसंस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयीं लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते. हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो […]

अधिक वाचा..

सकाळी पोट साफ होत नाही? फक्त २ पदार्थ पाण्यासोबत प्या आणि बघा जादू

ओवा आणि बडिशेप ही प्राचीन औषधी वनस्पती आहेत, ज्या पचनक्रियेसाठी वरदान मानल्या जातात. पोट साफ होण्याची समस्या, गॅस, ऍसिडिटी, आणि गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा नियमित उपयोग करा. ओव्याचे फायदे पचन सुधारते: ओव्यात असलेल्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्समुळे अन्न पचण्यास मदत होते. गॅस आणि ऍसिडिटीवर उपाय: ओवा गॅस कमी करतो आणि ऍसिडिटीची तीव्रता कमी करतो. भूक वाढते: […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत मजबुत ठेवण्यासाठी सकाळी करा या ५ गोष्टी

दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्या-उठल्या रिकाम्यापोटी फक्त ‘हे’ एक काम करा

सकाळी रिकाम्यापोटी गरम पाणी पिण्याचे फायदे साधं गरम पाणी जर तुम्ही रिकाम्यापोटी प्यायलं तर ते आरोग्यासाठी चांगलंच आहे. पण जर गरम पाण्यात तुम्ही चिमूटभर किसलेलं आलं, हळद, मिरेपूड, १ टीस्पून तूप असं सगळं साहित्य घालून ते प्यायलं तर ते अधिक उत्तम. यासाठी पाणी पातेल्यात टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात हळद, मिरेपूड, आलं घाला आणि […]

अधिक वाचा..