सकाळी उठल्या-उठल्या रिकाम्यापोटी फक्त ‘हे’ एक काम करा

सकाळी रिकाम्यापोटी गरम पाणी पिण्याचे फायदे साधं गरम पाणी जर तुम्ही रिकाम्यापोटी प्यायलं तर ते आरोग्यासाठी चांगलंच आहे. पण जर गरम पाण्यात तुम्ही चिमूटभर किसलेलं आलं, हळद, मिरेपूड, १ टीस्पून तूप असं सगळं साहित्य घालून ते प्यायलं तर ते अधिक उत्तम. यासाठी पाणी पातेल्यात टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात हळद, मिरेपूड, आलं घाला आणि […]

अधिक वाचा..

सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा

झोपेतून लवकर उठण्याचा फायदा: ज्या लोकांमध्ये अनुवांशिक रूपाने सकाळी लवकर उठण्याची सवय असते, त्यांचं मानसिक आरोग्यही चांगलं असतं. या लोकांना सिजोफ्रेनिया आणि डिप्रेशनसारखे मानसिक विकार होण्याचा धोकाही कमी असतो. नेचर कम्युनिकेशन नावाच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये बॉडी क्लॉक संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे की, सकाळी लवकर उठणे […]

अधिक वाचा..

सकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे

१) वजन कमी होते: जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि तुमच्या खूप प्रयत्नांनी सुद्धा काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही सकाळी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू मिसळून नियमित ३ महिने प्या. तुम्हांला निश्चितच फरक पडेल. जर तुम्ही हे हेल्थी पेय नाही पिऊ शकत तर तुम्ही जेवणानंतर एक कप गरम […]

अधिक वाचा..

रात्री उरलेलं वरण-डाळ सकाळी खात असाल तर…

शिळी डाळ खाण्याचे नुकसान:- पोषणतज्ज्ञ शिल्पा मित्तल म्हणतात, अनेकदा डाळ शिजल्यानंतर आपण हवी तेवढ्या डाळीचा वापर करून उरलेली डाळ फ्रिजमध्ये ठेवतो. पण शिळी डाळ खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे पोटदुखी, फुगणे, किंवा ॲसिडिटी होऊ शकतो. शिवाय शिळी डाळ खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. डाळ स्टोअर करण्याची पद्धत:- डाळ शिजण्यासाठी ठेवा. नंतर पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवा. डाळ […]

अधिक वाचा..

पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद काय आहे नक्की बघा…

पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का…? ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत… 1) Silence (ध्यान) शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान. मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान. मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या […]

अधिक वाचा..

सकाळी झोपेतून उठण्याची वेळ आणि त्याचे फायदे

सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ?:-  व्यक्तीने किती तास झोपलं पाहिजे याचीही एक ठरलेली वेळ आहे. तरीही लोक ७ ते ८ तासांची झोप घेतल्यावरही बेडवर पडून असतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळेच एक्सपर्ट्स सांगतात की, सूर्य उगवण्याआधीच झोपेतून उठा. कारण त्यावेळी शरीराची एनर्जी लेव्हल सगळ्यात जास्त असते. सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ सकाळी ५ वाजता आहे. […]

अधिक वाचा..

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठणे ही आरोग्यासाठी चांगली सवय मानली जाते. यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही ही सवय लावली तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही; जाणून घ्या लवकर उठण्याचे काही फायदे… आत्मविश्वास वाढतो: सकाळच्या वेळी आपण व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम ध्यान धारणा केली तर आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होते. त्यामुळे दिवसभरातील कामे यशस्वी […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खा

हे आहेत लसणाचे औषधी गुणधर्म…! लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. रक्तदाब: लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते. पचनक्रिया सुधारते: लसणाची 1 पाकळी रोज […]

अधिक वाचा..

पहाटेचा शपथविधी नव्हे तर जनतेचे मुलभूत प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे; नाना पटोले

देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला? मुंबई: पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारुन काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याचे अनेक फायदे

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच तूप हा आहाराचा भाग आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपण तूप चपातीला लावून किंवा खिचडीवर घालून तुपाचे सेवन करतो. त्यामुळे जेवणाची अजून चव वाढते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर अनेक आजरांवर देखील तूप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून […]

अधिक वाचा..