वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? हे योग्य का अयोग्य

वजन कमी करण्यासाठी उपवासाला फक्त फळच खाताय? उपवासाने आपले शरीर शुद्ध होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. याचबरोबर मनही शांत होते आणि शरीराच्या अवयवांनाही आराम मिळतो. उपवास केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होत असले तरीही तो उपवास योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. उपवास करताना पूर्णवेळ उपाशी न राहता अमुक एका ठराविक वेळेनंतर काहीतरी […]

अधिक वाचा..