प्रत्येक महाराष्ट्रीयनच खरा ‘बिग बॉस’; अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे स्पष्ट मत

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अभिनयाची छाप अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तसेच ‘वाडा चिरेबंदी’सारख्या नाटकांतून उमटली आहे. निवेदिता सराफ या नेहमीच आपले मत स्पष्टपणे आणि बिनधास्तपणे मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी “महाराष्ट्राचा खरा […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून राहुल नार्वेकरांवर कारवाई करावी

कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी अजित पवारांचा खुलासा अत्यंत गंभीर, मुंबई: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर  करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे दिसत आहे. निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण […]

अधिक वाचा..

शरद पवारांचे मत काहीही असो, अदानी घोटाळ्याची चौकशी जेपीसीकडूनच व्हावी…

मुंबई: अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

अधिक वाचा..