कोकण विभागाच्या उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांचे निधन

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर ( वय ५२ ) यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.२० मिनिटांनी अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व […]

अधिक वाचा..

शिरूरच्या बेट भागाने गमावले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व; ऍडव्होकेट वसुमती गावडे यांचे निधन 

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या पत्नी व कायदे तज्ञ वसुमती प्रभाकर गावडे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने बुधवार (दि. २७) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने टाकळी हाजी गावासह शिरूर तालुक्याच्या बेट भागात हळहळ व्यक्त होत आहे. वसुमती गावडे या अभ्यासू वकील म्हणून प्रसिद्ध होत्या. कायद्याबरोबरच कृषी, साहित्य, […]

अधिक वाचा..

राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे एकेकाळचे मोठे नेते सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. मलिक यांनी चार राज्यांचे राज्यपालपद भूषवले, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांचे मोदी सरकारसोबतचे संबंध बिघडले होते. राजकीय प्रवास: जन्म आणि सुरुवातीचे जीवन: सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी […]

अधिक वाचा..

गुनाट येथील जुन्या पिढीतील चंपाबाई थोरात यांचे निधन 

शिंदोडी (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील गुनाट येथील रहिवासी व सर्वांमध्ये आपुलकीनं वागणाऱ्या चंपाबाई नामदेव थोरात (वय ९० वर्ष) यांचे दिनांक १५जुलै २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी आयुष्यभर साधं, सोज्वळ आणि कुटुंबवत्सल जीवन जगत समाजात आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर तसेच परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पती, दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा […]

अधिक वाचा..

दिग्गज अभिनेते-निर्माते धीरज कुमार यांचं निधन

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचं निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज (15 जुलै) त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज कुमार यांनी 1965 मध्ये […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, मदतगार, सर्वांशी […]

अधिक वाचा..

जुन्या पिढीतील शिवराम मारुती शितोळे यांचे वयाच्या 103 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी शिवराम मारुती शितोळे (वय १०३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असुन. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावातील धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे ह.भ.प. वाल्मिक शितोळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अंकुश शितोळे सामाजिक कार्यकर्ते सुभाष शितोळे, […]

अधिक वाचा..

भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मुंबई: भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर निधनान भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत

मुंबई: रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे. सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका चरित्र अभिनयाचा आदर्श आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातल्या अभिनयानं त्यांनी जिजाऊँ माँसाहेबांचं जिवंत दर्शन घडवलं, त्यांची ती भूमिका केवळ अविस्मरणीय आहे. अमिताभ, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशीकपूर या […]

अधिक वाचा..

कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई कोळपे यांचे निधन

शिरुर: शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई बुधाजी कोळपे (वय 89) यांचे बुधवार (दि 10) रोजी दुपारी 4 च्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे 4 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुरंदरचे आमदार संजय जगताप (सर) यांचे स्वीय सहायक सुभाष कोळपे यांच्या त्या मातोश्री आहेत. तर कळवंतवाडीच्या माजी सरपंच सोनाली सुभाष […]

अधिक वाचा..