दुष्काळातही शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! शेतात फक्त ८० रोपं लावली, अन् वर्षाला करतोय १२ लाखांची कमाई
बीड: बदलत्या काळात शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत नगदी आणि कमी जोखमीच्या पिकांकडे वळत आहेत. फक्त पारंपारिक शेतकरीच नव्हे, तर सुशिक्षित तरुणही आता शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित हवामान आणि पाण्याची टंचाई यामुळे शेती करणे अधिक आव्हानात्मक बनले असले, तरी योग्य पीक निवड आणि […]
अधिक वाचा..