वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता फक्त २०० रुपयांत होणार

औरंगाबाद: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एकत्रित कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता केवळ प्रति हिस्सा २०० रुपयांत होणार असल्याने वाटणीसंबंधी वाद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. पोटहिस्सा मोजणी का महत्त्वाची जमिनीची फक्त कागदोपत्री वाटणी केल्यामुळे नंतर वाद निर्माण होत होते, त्यामुळे अधिकृत मोजणीची आवश्यकता निर्माण होत होती अधिकृत नोंद नसल्याने जमिनीच्या […]

अधिक वाचा..