सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे….

मुंबई: भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, या मलिक यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या युवकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र

पंतप्रधान नरेद्र मोदींकडून शिक्रापूरच्या नितीन खेडकरला शुभेच्छा शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील युवक डॉ. नितीन खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रामीण भागातील युवकांकडे देखील लक्ष असल्याचे दिसत असताना सध्या नरेंद्र मोदींच्या पत्रामुळे शिरुर तालुक्यातील युवकांमध्ये उत्साह निर्माण झाले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई: मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील सुमारे ३८ हजार […]

अधिक वाचा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

नागपूर: “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व मा. पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी […]

अधिक वाचा..

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

नागपूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक […]

अधिक वाचा..