बदलत्या ऋतूमध्ये ‘या’ पद्धतीनं त्वचेची काळजी घ्या, पिंपल्स मुरूमांच्या समस्या होतील दूर…

आपल्या सर्वांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या ऋतूचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतो. वातावरणातील बदलामुळे आणि आद्रतेमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होते. हिवाळ्यानंतर हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामळे तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून […]

अधिक वाचा..

वाहतूक व्यावसायिकांच्या समस्या निराकरणासाठी समिती गठीत करुन महिन्याच्या आत अहवाल सादर करावा

मुंबई: वाहतूक व्यावसायिकांच्या ई-चलन विषयक समस्यांचे निराकरण करण्याची शासनाची भूमिका असून त्यासाठी परिवहन विभागांने संबंधितांची समिती गठीत करावी व एका महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा , असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी येथे दिले. मंत्रालयात ई-चलन प्रक्रिया सुधारणासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री.सरनाईक यांनी संबंधितांना मार्गदर्शन केले. बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत ,यांच्यासह अतिरिक्त […]

अधिक वाचा..

दातांच्या समस्यांवर इवलीशी लसूण पाकळी ठरते प्रभावी उपाय

ओरल हेल्थ चांगली तर संपूर्ण आरोग्य उत्तम असं म्हटलं जातं. दातांची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण दररोज ब्रश करतोच. असे असले तरीही दात कितीही काळजी घेऊन स्वच्छ ठेवले तरी देखील काहीवेळा दातांच्या अनेक समस्या सतावतात. दातांना कीड लागणे, दात खराब होणे, दातांमध्ये खड्डे पडणे, दातदुखी अशा दातांच्या अनेक समस्या हैराण करतात. दातांच्या या लहान – मोठ्या समस्या […]

अधिक वाचा..

शिरुर बसस्थानक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन : खड्ड्यात झोपून सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी एक अभिनव आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. शिरूर बसस्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात प्रत्यक्ष झोपून त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात केली. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, बसस्थानकाच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. जुन्या आश्वासनांची पूर्तता न […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार

  मुंबई: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या. तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा […]

अधिक वाचा..

शिरूर बसस्थानकातील विविध समस्या सोडवण्यासाठी भाजपा महिला आघाडीचे निवेदन 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकात अनेक समस्या असल्याने प्रवाशांना येथील समस्यांचा सामना करावा लागत असून तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा भाजपा महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कोमल भगवे, उपाध्यक्षा सृष्टी करंजुले,ओबीसी शहराध्यक्षा […]

अधिक वाचा..

फक्त ४ थेंब तूप ‘या’ पद्धतीने वापरा, आरोग्याच्या सगळ्या तक्रारी दूर होतील

प्रत्येकाच्याच आरोग्याच्या काही ना काही समस्या सतत चाललेल्या असतात. तब्येतीमध्ये जरा काही खुट्ट झालं की बहुतांश लोकांचा कल लगेचच गोळ्या- औषधी घेण्याकडे असताे. पण असं वारंवार औषधं घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे असे काही उपाय करावेत ज्यामुळे आपली तब्येत तर ठणठणीत राहीलच पण त्याचा अन्य कोणताही दुष्परिणाम तब्येतीवर होणार नाही. असाच एक उपाय योग तज्ज्ञांनी […]

अधिक वाचा..

लघुशंका / लघवीला त्रास होण्याची कारणे व उपाय

लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या – थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे, असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायचा की केवळ पाहणी दौऱ्यांचे शो-बाजी करायची; ॲड. अमोल मातेले

मुंबई: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षणातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शंभर महाविद्यालयांना अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून प्रथमदर्शनी वाटते की, आता शिक्षण व्यवस्थेत काही तरी मोठा बदल होईल. पण प्रश्न असा आहे की, या दौऱ्यांतून केवळ सरकारी दवंडी पिटायची की विद्यार्थीहिताचे ठोस निर्णय घ्यायचे. राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्ती बिघडली? भल्या सकाळी करा ह्या गोष्टी

खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचनसंस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयीं लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते. हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो […]

अधिक वाचा..